घरपट्टी न भरणाऱ्यांचा सर्व शासकीय योजनांचा लाभ थांबविण्यात यावा – वैष्णव भांगडिया

राज्यातील शहरी व ग्रामीण भागात नागरिकांकडून घरपट्टी भरण्याकडे होणारे वाढते दुर्लक्ष शासनाच्या महसूलावर मोठा परिणाम घडवत आहे. गावांचा व शहरांचा सर्वांगीण विकास अडथळलेला असून मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य वैष्णव भांगडिया…